1,282 Views भरी तपिश में यातायात सिग्नल निकाल रहे जान प्रतिनिधि। 15 मई गोंदिया। गर्मी के मौसम में बारिश ने जो सितम ढाया, उसका परिणाम है कि धूप अब आग उगल रही है। सूर्य अपने रुद्र रुप में है वही जमीन भी अपनी तपिश से हालात खराब कर रही है। पिछले 6-7 दिनों में चटकती धूप ने सड़कों को वीरान कर दिया है। आम नागरिक, घरों में, ऑफिस में, कार्यालयों में कूलर, एसी और पंखों में दबे हुए है। सूर्य की आग उगलती गर्मी से तापमान बढ़ गया है। मौसम…
Read MoreCategory: भंडारा
भंडारा: केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत यांचा सल्ला, कर्ज घ्या, व्यवसाय करा…पण बँकेसोबत प्रामाणिक रहा..
516 Views भंडारा: केंद्र सरकार विविध योजनांच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांच्या उत्थानाचे कार्य करीत आहे. वेगवेगळ्या कर्ज योजना व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी आधार ठरीत आहेत. परंतु व्यवसाय चांगला करताना बँकेची प्रामाणिक राहा असा सल्ला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिला. पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत आज भंडारा नगर परिषदेच्या वतीने स्वनिधी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे उपसचिव आशिष बागडे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, जिल्हा अग्रणी…
Read Moreसोने नव्या उच्चांकावर; चांदीचे भावही वधारले! काय म्हणाले भंडाऱ्यातील व्यापारी…
458 Views तुषार कमल पशिने भंडारा: लग्नसराई आटोपण्याच्या स्थितीत असताना सोने व चांदीचे भाव सातत्याने वाढत आहेत. पहिल्यांदाच सोन्याने नवा उच्चांक गाठला आहे. ५ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ६२ हजार ४१२ रुपये प्रतितोळावर (१० ग्रॅम) पोहचला. तर चांदीच्या भावातही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. चांदी ७३ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहचली. जागतिक मंदीचे पडसाद, बँकिग संकट व शेअर बाजारातील चढ-उतार यामुळे साेने व चांदीची भाववाढ झाल्याचे सराफा व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. फार पूर्वीपासून मानवाला सोने व चांदी धातूचे आकर्षण राहिले आहे. त्यातच सोने, चांदी धातूचे दागिने मिरवण्याची मोठी…
Read Moreतोल गेल्याने कालव्यात बुडून मृत्यू, भंडाऱ्यातील घटना
437 Views तुषार कमल पशिने भंडारा: गावाहून येत असताना तोल गेल्यामुळे कालव्यात पडल्याने रवींद्र ताराचंद लाटकर (३९) यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सायंकाळी उशिरा घडली. रवींद्र लाटकर हे जामगाव आबादी येथे राहणार आहेत. अड्याळ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नवरगाव-रावणवाडी जलाशयाच्या कालव्याच्या मार्गाने ते पहेला वरून आपल्या गावाकडे परत येत होते. दरम्यान तोल गेल्याने ते अचानकपणे कालव्यात कोसळले. यामुळे पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. विनोद लाटकर यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यावर अड्याळ पोलिसांनी मर्ग दाखल केला. तपास पोलीस उपनिरीक्षक सोरते करीत आहेत.
Read Moreमहाज्योति का निःशुल्क सैन्य भर्ती पूर्व प्रशिक्षण, डेढ़ हजार विद्यार्थी लाभान्वित; 10 हजार प्रति माह ट्यूशन फीस…
878 Views गोंदिया। 11मई :- महात्मा ज्योतिबा फुले शोध एवं प्रशिक्षण (महाज्योति) संस्थान, अन्य पिछड़ा वर्ग एवं बहुजन कल्याण विभाग द्वारा राज्य में 1500 युवाओं को नि:शुल्क पूर्व सैनिक भर्ती प्रशिक्षण प्रदान किया जाएगा। इस प्रशिक्षण के लिए छात्रों की स्वीकृत संख्या 1500 रखी गई है। प्रशिक्षण की अवधि 6 माह होगी। इस दौरान 75 प्रतिशत उपस्थिति की शर्त पर प्रशिक्षु को 10 हजार रुपये प्रतिमाह ट्यूशन फीस दी जाएगी। 12 हजार रुपये की एकमुश्त आकस्मिक निधि प्रदान की गई है। उक्त प्रशिक्षण पुणे में…
Read More