674 Views नवी दिल्ली, 12: केंद्र शासनाने, सर्व राज्यांना 59,140 कोटी रुपयांच्या सामान्य मासिक हस्तांतरणा एवजी कर हस्तांतरणाचा तिसरा हप्ता म्हणून 1,18,280 कोटी रुपये आज जारी केले असून, महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला 7472 कोटी रूपयांचा कर वाटप करण्यात आले आहे. वित्त विभागाने 12 जून 2023 रोजी निगर्मित केलेल्या वृत्त विशेषामध्ये, राज्यनिहाय कर वाटप यादी प्रसिध्द केली आहे. केंद्र शासनाने राज्य सरकारांना एकूण ₹1,18,280 कोटी रुपयांचा कर वाटपाचा तिसरा हप्ता जारी केला आहे. सर्व राज्यांना जून 2023 मध्ये देय असलेल्या रुपये 59,140 कोटींचा नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक आगाऊ हप्ता जारी केला जात आहे, ज्यामुळे राज्यांना त्यांच्या भांडवली खर्चाला…
Read MoreCategory: महाराष्ट्र सरकार
गोंदिया: नक्सल प्रभावित मुरकुटडोह में पुलिस बेस कैम्प इमारत का लोकार्पण किया पालकमंत्री मुनगंटीवार ने..
1,139 Views पालकमंत्री का हेलीकॉप्टर देखकर प्रफुल्लित हुए मुरकुटडोह के नागरिक.. क्षेत्र के आदिवासी समाज के नागरिकों को विकास की मुख्यधारा में लाने सरकार कटिबद्व, प्रशासकीय स्तर पर हर सुविधा मुहैया कराने का जताया भरोसा.. प्रतिनिधि। गोंदिया। मध्यप्रदेश और छत्तीसगढ़ राज्य की सीमा से सटकर लगे महाराष्ट्र राज्य के गोंदिया जिले के सालेकसा तहसील के अतिदुर्गम व नक्सल प्रभावित क्षेत्र मुरकुटडोह में शनिवार 20 मई को पुलिस विभाग के सशस्त्र दूर क्षेत्र ( पुलिस बेस कैंप AOP) इमारत का लोकार्पण जिले के पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार के हस्ते संपन्न हुआ। इस…
Read Moreविदर्भ, विश्व का “टाइगर” कैपिटल, नवेगांव-नागझिरा में छोड़ी गई दो बाघिन-वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
1,630 Views अगले चरण में होगा तीन मादा बाघिनों का आगमन, नवेगाव-नागझिरा बनेगा सैलानियों का आकर्षण केंद्र गोंदिया, 20 मई वन विभाग ने अनुसंधान, पर्यटन, संरक्षण और ईन ब्रीडिंग नामक चार बिन्दुओं के आधार पर काम हाथ में लिया है, जिसके तहत बाघिनों को आज नवेगांव-नागझिरा अभयारण्य में स्थानांतरित किया गया। यहाँ के जंगल प्राकृतिक अधिवास के लिए उपयोगी हैं। वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ने विश्वास व्यक्त किया कि बाघिनों के आने से नवेगांव-नागझिरा अभ्यारण्य, वन्य जीव प्रेमियों, शोधार्थियों और पर्यटकों के लिए आकर्षण का केंद्र बनेगा। उन्होंने कहा…
Read Moreशहरांमध्ये आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राबवणार
608 Views मुंबई।राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घनकचरा प्रक्रियेसाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य करण्यात येईल. ५७८ कोटी ६३ रुपये किंमतीचा हा प्रकल्प असेल. शहरांमधील घनकचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, वाहतूक यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होणे आवश्यक आहे. केंद्रीय पद्धतीने याचे प्रभावी संनियत्रंण होण्यासाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचा वापर त्रयस्थ संस्थांमार्फत बंधनकारक केले होते. मात्र, निधी अभावी या प्रणालीची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले. आता या प्रणालीची काटेकोर…
Read More“देशविघातक शक्तींचा मुकाबला करण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची”- राज्यपाल रमेश बैस
566 Views मुंबई, दि. 3 : माध्यम क्रांतीच्या आजच्या युगात पारंपरिक माध्यमांपेक्षा प्रभावी मत परिवर्तक, व्हीडीओ ब्लॉगर्स व खासगी चॅनेल्सद्वारे निर्मित बातम्या व विश्लेषण पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अपप्रचारांचा योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमातून मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे. या दृष्टीने माध्यमांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. विश्व संवाद केंद्र, मुंबईच्या वतीने देण्यात येणारे 22 वे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार‘ राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 3) राजभवन येथे समारंभपूर्वक देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व समाजमाध्यम क्षेत्रातील…
Read More