1,685 Views गोंदिया, दि. 6: अग्निवीर आर्मी भर्ती के लिए पहले फिजिकल टेस्ट और फिर लिखित परीक्षा हुई, पर इस साल की अग्निवीर सेना भर्ती प्रक्रिया में पहले लिखित परीक्षा और फिर फिजिकल टेस्ट कराये जाने की जानकारी जिलाधिकारी कार्यालय में आयोजित पत्र परिषद में जिलाधिकारी गोंदिया चिन्मय गोतमारे ने दी। इस पत्र परिषद में जिलाधिकारी चिन्मय गोतमारे, नागपुर में सेना भर्ती केंद्र के कर्नल आर. जगत नारायण, जिला सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खारपकर की मौजूदगी रहीं। जिलाधिकारी श्री गोतमारे ने बताया कि, अग्निवीर सेना भर्ती हेतु आवेदन…
Read MoreCategory: Government implementation
आता मुंबई जाण्याची गरज नाही, जिल्हाधिकारी कार्यालयात शुरू झाले मुख्यमंत्री सचिवालय कक्ष
2,377 Views नागरिकांचे प्रश्न जलदगतीने सोडण्यासाठी होईल मदत, आतापर्यंत ३० अर्ज प्राप्त -स्मिता बेलपत्रे गोंदिया दि. २४ : जिल्ह्यातील नागरिकांचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे आणि त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने स्वीकारण्यासाठी गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या कक्षाला आतापर्यंत ३० अर्ज प्राप्त झाले असून ते संबंधित विभागाला पाठविण्यात आले आहेत. या अर्जाचा नियमितपणे पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व सामान्य माणसाला आपले प्रश्न व समस्या, अर्ज तसेच निवेदन देण्यासाठी मंत्रालयात जावे लागायचे. यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा खर्च व्हायचा.…
Read Moreअमृत भारत स्टेशन योजना में गोंदिया, भंडारा, तुमसर स्टेशनों को आधुनिक बनाने का मास्टर प्लान…
1,801 Views नई दिल्ली में सांसद मेंढे की रेल अफसरों से भेंट, स्टेशनों को अत्याधुनिक व सुविधायुक्त बनाने की पेशकश.. गोंदिया : रेल मंत्रालय ने देश के रेलवे स्टेशनों के आधुनिकीकरण के लिए बजट-2023 में शामिल कर अमृत भारत स्टेशन योजना शुरू की है और आने वाले दिनों में रेलवे स्टेशनों पर उपलब्ध सुविधाओं को विकसित करने के साथ-साथ नई आधुनिक सुविधाएं भी बढ़ाई जाएंगी. इस योजना के तहत दक्षिण पूर्व मध्य रेलवे नागपुर मंडल के तहत गोंदिया, तुमसर, भंडारा रोड एवं अन्य 12 स्टेशनों को मिलाकर कुल 15 स्टेशनों का…
Read Moreबाजार समितीच्या निवडणूकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
862 Views प्रतिनिधि। मुंबई, (14 जुलै).राज्यातील बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना बाजार समितीच्या निवडणूकांमध्ये थेट मतदान करता येईल असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे दहा आर इतकी जमीन असेल अशा १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि पाच वर्षांमध्ये किमान तीन वेळा संबंधित बाजार समितीत आपल्या कृषी मालाची विक्री केली असेल, अशा शेतकऱ्याला थेट मतदान करता येईल. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व खातेदार शेतक-यांना थेट मतदानाचा अधिकार दिल्यामुळे सात-बारा…
Read Moreनगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार, शिंदे सरकारचा आजच्या कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
1,155 Views मुंबई। राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने ठाकरे सरकारचे निर्णय पुन्हा बदलणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. यापैकी महाराष्ट्रातील सरपंचांची आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला आहे. ठाकरे सरकारने जनतेतून सरपंचांच्या आणि नगराध्यक्षांच्या निवडीचा निर्णय बदलला होता. या व्यतिरिक्त बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना अधिकार देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे.
Read More