971 Views मुंबई। बुद्धिबळ खेळामध्ये अनेक राष्ट्रीय पारितोषिके मिळवून भारतात आणि जगभरात महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या आदित्य मित्तल या महाराष्ट्राच्या प्रतिभाशाली बालकाची 3जुलै रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. मुंबईमध्ये राहणारा आदित्य मित्तल हा देशातील 77 वा बुद्धिबळ खेळातील ग्रँडमास्टर ठरला आहे. तो APR’23 च्या FIDE यादीनुसार जगातील 11वा आणि भारतातील 4था सर्वोच्च अंडर-17 क्रमांकाचा खेळाडू आहे. जागतिक ज्युनियर्सच्या (U-19) टॉप 100 च्या यादीत 37 व्या क्रमांकावर आहे. त्याला बुद्धिबळ खेळामध्ये अपवादात्मक कामगिरीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तब्बल 25 वर्षांनंतर मुंबईमधील एकमेव दुसरा ग्रँडमास्टर आदित्यच्या रूपाने महाराष्ट्राला…
Read MoreCategory: मुंबई
महाराष्ट्र: एनसीपी कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल ने कहा, पक्ष के फैसले पर सब हुआ है..
1,620 Views महाराष्ट्र। महाराष्ट्र की राजनीति में सियासी बदलाव से जहाँ भूचाल आया हुआ है, वहीं शिवसेना के बाद अब शरद पवार की एनसीपी भी बिखरी हुई दिखाई दे रही है। शिंदे/फड़नवीस की डबल इंजिन की सरकार में तीसरा इंजिन उपमुख्यमंत्री के रूप में एनसीपी के अजित पवार का जुड़ गया है। उपमुख्यमंत्री अजित पवार के साथ 9 एनसीपी नेताओं ने आज शपथ ली। खास बात ये रही कि, महाराष्ट्र की शिंदे/फडणवीस सरकार में उपमुख्यमंत्री अजित पवार सहित 30 एनसीपी विधायकों के समर्थन से जहा इसे पार्टी में बगावत और…
Read Moreमंत्रिमंडल निर्णय: संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात वाढ
879 Views मुंबई। संजय गांधी निराधार अनुदान योजनेत आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत दरमहा पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या दोन्ही योजनांत सध्या एक हजार रुपये इतके मासिक अर्थसहाय्य करण्यात येते. आता त्यात पाचशे रुपये वाढ झाल्याने ते दिड हजार रुपये इतके होईल. एक अपत्य असलेल्या विधवा लाभार्थींना सध्या १ हजार १०० तर दोन अपत्ये असलेल्या लाभार्थींना १ हजार २०० इतके मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. यात अनुक्रमे ४०० रुपये व ३००…
Read Moreनानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा, विदर्भातील गोंदियासह पांच जिल्ह्यांचा समावेश
922 Views मुंबई। नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा कार्यान्वित करून, त्यामध्ये विदर्भातील ऊर्वरित पाच जिल्हयांमध्ये हा प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या दुसऱ्या टप्प्यासाठी ६ हजार कोटी रुपये खर्च येईल. या प्रकल्पास डॉलर्स विनिमय दरामधील फरकामुळे अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यास देखील मान्यता देण्यात आली. आता या प्रकल्पाचा खर्च ५ हजार ४६९ कोटी रुपये इतका होणार आहे. या प्रकल्पाच्या ४ हजार कोटींच्या मुळ किंमतीमध्ये डॉलर्सच्या वाढत्या दरामुळे ६९० कोटी रुपये वाढ झाली आहे. यातील ४८३ कोटी रुपये जागतिक…
Read Moreमहात्मा जोतिराव फुले, आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे एकत्रिकरण,आता दीड लाखांऐवजी ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण
591 Views मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला निर्णय.. मुंबई। राज्यातील महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात नागरिकांना आरोग्य संरक्षण ५ लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दिड लाखांपर्यंत उपचाराची खर्च मर्यादा आहे. सुमारे २ कोटी कार्डसचे वाटप करण्यात येणार असून, रुग्णालयांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. या जन आरोग्य योजनेत सध्या मूत्रपिंड शस्त्रकियेसाठी असलेली अडीच लाख रुपयांची उपचार खर्चाची मर्यादा वाढवून ती साडे…
Read More