637 Views तुषार कमल पशिने भंडारा: लग्नसराई आटोपण्याच्या स्थितीत असताना सोने व चांदीचे भाव सातत्याने वाढत आहेत. पहिल्यांदाच सोन्याने नवा उच्चांक गाठला आहे. ५ मे रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ६२ हजार ४१२ रुपये प्रतितोळावर (१० ग्रॅम) पोहचला. तर चांदीच्या भावातही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. चांदी ७३ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहचली. जागतिक मंदीचे पडसाद, बँकिग संकट व शेअर बाजारातील चढ-उतार यामुळे साेने व चांदीची भाववाढ झाल्याचे सराफा व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. फार पूर्वीपासून मानवाला सोने व चांदी धातूचे आकर्षण राहिले आहे. त्यातच सोने, चांदी धातूचे दागिने मिरवण्याची मोठी…
Read MoreCategory: तुमसर
बागेश्वर धाम के धीरेंद्र शास्त्री के खिलाफ कलचुरी सेना महाराष्ट्र (कलार) समाज तुमसर ने पोलीस स्टेशन में सौंपा ज्ञापन और गिरफ्तार करने की मांग की
1,013 Views तुमसर। धीरेंद्र कृष्ण गर्ग शास्त्री कथावाचक बागेश्वर धाम के द्वारा हमारे इष्ट देव भगवान सहस्त्रबाहु पर की गई अभद्र टिप्पणी जिसमें हमारे भगवान को कुकर्मी, अत्याचारी , महिलाओं पर बलात्कारी आदि शब्द कहे गए हैं। जिससे पूरे देश, महाराष्ट्र एवं जिले में कलार समाज में रोष व्याप्त है। भगवान सहस्त्रबाहु को मानने वाले ताम्रकार समाज में भी रोष व्याप्त है । अतः दिनांक 05/05/ 2023 शुक्रवार को दोपहर 2:00 से पोलीस स्टेशन तुमसर जिल्हा भंडारा महाराष्ट्र में ज्ञापन सोपा गया ! समस्त कलचुरी वंश के समाज के प्रत्येक…
Read Moreगोंदिया : जिले के 11 सहा. पीएसआई बनें ग्रेड पुलिस उपनिरीक्षक…
1,275 Views गोंदिया। पुलिस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगले ने, महाराष्ट्र सरकार के गृह विभाग द्वारा जारी सरकारी निर्णय अनुसार, मानदंडों और शर्तों के अधीन, गोंदिया जिले में तैनात 11 सहायक पुलिस उप-निरीक्षक को ग्रेड पीएसआई पद पर पदोन्नति प्रदान कर उन्हें गौरान्वित किया। ये पदोन्नति पुलिस दल में 30 वर्ष सेवा पूर्ण करने, सहायक पुलिस उपनिरीक्षक के पद पर 3 वर्ष सेवा पूर्ण करने एवं पीएसआई संवर्ग पद का वेतन ग्रहण करने पर गोंदिया जिले के विविध पुलिस थानों में तैनात पुलिस उपनिरीक्षकों को ग्रेड पुलिस सब इंस्पेक्टर (ग्रेड-पीएसआई) के…
Read Moreबीआरएस महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात किसान रथ सुरू करणार, अबकी बार किसान सरकार नारा घुमणार महाराष्ट्रात..
636 Views तुमसर प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी जो सर्वांगिण विकास केला आहे.तसेच शेतकऱ्यांसाठी भरीव असे काम सुरू आहे.आता बीआरएस पक्षाने महाराष्ट्र मध्ये लक्ष देण्याची सुरुवात केली आहे.शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी . बीआर के.एस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम व राज्य समन्वयक शेतकरी नेते दशरथ काका सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भारत राष्ट्र किसान समितीच्या माध्यमातून अबकी बार किसन सरकार नारा घुमणार महाराष्ट्रात हा नारा देत महाराष्ट्रातील सर्व २८८ मतदारसंघामध्ये २८८ किसान रथ सुरू करणार आहे अशी माहिती भारत राष्ट्र समिती…
Read Moreभंडारा: राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंब्यावर निघणार तोडगा..,गांभीर्य ओळखून घेतली तातडीची बैठक
624 Views भंडारा। मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या वाहतुकीच्या खोळंब्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत संबंधित विधीध विभागांच्या प्रमुखांची बैठक बोलून ठोस तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पुढील आठ ते दहा दिवसात हा प्रश्न निघाली काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना होऊन त्या प्रत्यक्षात अमलात आणण्यात असे निर्देश यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. मागील काही दिवसांपासून भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड कोळंबा होताना दिसत आहे. कारधा चौक ते नागपूर नाका चौक यादरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची अवस्था मागील काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे.याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णांनाही बसतो. दिवसागणिक वाढत असलेल्या या समस्येवर…
Read More