881 Views लोकल क्राइम ब्रांच व रामनगर पुलिस की कार्रवाई, गांजे की खेप की अधिक पूछताछ के लिए 8 तक लिया पीसीआर में.. क्राइम न्यूज। 4 दिसम्बर गोंदिया। पुलिस को मिली गांजा (अमली पदार्थ) तस्करी की एक गुप्त खबर की निशानदेही पर लोकल क्राइम ब्रांच टीम एवं रामनगर थाना पुलिस ने संयुक्त सर्च ऑपरेशन चलाकर दो युवकों को घेराबंदी कर उनके पास से 8 किलो 650 ग्राम गांजा जब्त किया है। ये कार्रवाई 2 दिसंबर के शाम के करीब 6.30 बजे के दौरान की गई। पकड़े गए आरोपियों में…
Read MoreCategory: गडचिरोली
गोंदिया: दो युवकों को आसाम राइफल में नौकरी लगाने का झांसा देकर 13 लाख रूपयों की धोखाधड़ी..
898 Views क्राइम रिपोर्टर। 27 नवंबर गोंदिया। शहर के रामनगर थाना क्षेत्र अंतर्गत दो युवकों से नौकरी लगाने के नाम पर लाख़ो रुपयों की धोखाधड़ी किये जाने का मामला प्रकाश में आया है। इस मामले में भुक्तभोगी युवक ने रामनगर थाने में आरोपियो के खिलाफ रिपोर्ट दर्ज कराई है। पुलिस में दर्ज रिपोर्ट के अनुसार फिर्यादि युवक ने बताया कि आरोपी क्र 1 ने अपने 3 साथियों के साथ मिलकर उसे और उसके मोहल्ले के एक मित्र को आसाम राइफल के मेडिकल विभाग में नौकरी लगाने की बात फरवरी 2016 में की…
Read Moreकोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत मिळणार; काय आहेत नियम आणि अटी?
1,171 Views मुंबई : कोरोना (Covid 19) मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून पन्नास हजारांची मदत जाहीर केली आहे.या संदर्भातील जीआर आज राज्य सरकारनं जारी केला आहे. मृतांच्या नाकेवाईकांना 50 हजारांचं सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ही मदत केली जात आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी असे निर्देश दिले होते. अखेर त्यानंतर राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे. कोणाला मिळणार मदत? ▶️।राज्यात जी व्यक्ती कोरोनामुळे निधन पावली आहे. त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास 50,000 रुपये इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून देण्यात येणार…
Read Moreग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार
935 Views मुंबई। करोना संक्रमणामुळे गेली दीड वर्षाहून अधिक काळ शाळा न पाहिलेल्या चिमुकल्यांना आता शाळेत जाता येणार आहे. पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्यानंतर आता इयत्ता पहिली ते चौथीचे वर्गही ऑफलाइन सुरु करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उर्वरित इयत्ता म्हणजे ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीच्या शाळा येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याचा निर्णय मात्र तूर्त ऐच्छिक असणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती केली जाणार नाही. कोविड-१९ संबंधित खबरदारीचे उपाय आणि एसओपी लवकरच जारी करण्यात येतील. मंत्रिमंडळ बैठकीत…
Read Moreराज्यातील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाकडून हिरवा कंदील – राजेश टोपे
909 Views मुंबई : २४ नोव्हेंबर – राज्यातील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाकडून हिरवा कंदील असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. टास्क फोर्स सोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर राज्यात पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरू करावेत. मात्र शाळा सुरू करताना गुगली नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याबाबत दक्षता ठेवावी लागेल. अशा सूचना टास्क फोर्स कडूनही करण्यात आले आहेत. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेतील असेही प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच 12 ते 18 वयोगटातील मुलांना…
Read More