24,100 Views प्रतिनिधि। 8 अप्रैल गोंदिया। कोरोना संक्रमण का सेंकड स्टेज तेजी से फैल रहा है। संक्रमितों की संख्या भी तेजी से बढ़ रही है। कोरोना से लड़ाई हेतु फ्रंट लाइन में स्वास्थ्य विभाग कोई कसर नहीं छोड़ रहा। बावजूद नए मामले सामने आ रहे है। भंडारा-गोंदिया जिले में कोरोना संक्रमण के खिलाफ लड़ाई में चिकित्सीय उपायों की कमी देखी जा रही है। दवाओं, रेमडीसीवीर इंजेक्शन, वेंटिलेटर आदि की समस्याएं सामने आ रही है। रोगियों व उनके रिश्तेदारों में इस चिकित्सीय उपायों की कमी के चलते संकट से गुजरते हुए…
Read MoreCategory: Desh-Videsh
25 वर्षांपुढील सर्वाना लस देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे विनंती
816 Views मोठ्या प्रमाणावर युवा वर्गाला कोविड संसर्गापासून रोखणे आवश्यक मुंबई दि 5: कोरोना संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणावर तरुण वर्गाला बसल्याचे दिसत असून या वयोगटाला देखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे, त्यामुळे २५ वर्षापुढील सर्वाना कोविड प्रतिबंधात्मक लस द्यावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. मध्यंतरी देशातील मुख्यमंत्र्यांसमवेतच्या एका व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ४५ वर्षापुढील सर्वाना लस देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी पंतप्रधानांनी मान्य केली होती. आजच्या या पत्रात मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी धन्यवाद देऊन लसीकरण वयोगट आणखी कमी करण्याची विनंती केली आहे. लसींचे वाढीव डोस…
Read Moreहाईकोर्ट की ओर से CBI जांच के आदेश के बाद, महाराष्ट्र के गृहमंत्री अनिल देशमुख ने दिया इस्तीफा
705 Views (फ़ाइल फ़ोटो) मुंबई। 5 अप्रैल मुंबई पुलिस आयुक्त पद से तबादले के बाद परमबीर सिंह ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को एक पत्र लिखकर आरोप लगाया था कि देशमुख ने पुलिस अधिकारी सचिन वाजे को 100 करोड़ रुपये वसूली का लक्ष्य दिया था। बॉम्बे हाईकोर्ट के फैसले के बाद महाराष्ट्र के गृहमंत्री अनिल देशमुख ने इस्तीफा दे दिया है। एनसीपी नेता नवाब मलिक ने इस बात की जानकारी दी है। गौरतलब है कि सोमवार को बॉम्बे हाईकोर्ट से महाराष्ट्र सरकार को झटका लगा था। परमबीर सिंह की याचिका पर…
Read Moreनिर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा- तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
975 Views वाढत्या संसर्गामुळे आरोग्य सुविधा झपाट्याने कमी पडत असल्याबद्दल चिंता, टास्क फोर्सने व्यक्त केली मृत्यू वाढण्याची भीती —– मंत्रालय, शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदीचेही निर्देश मुंबई दि २८ : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात आज आयोजित या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध…
Read Moreगोंदिया: भारत बंदला पाठिबा दर्शविण्यासाठी काँग्रेसचे २६ मार्चला उपोषण
681 Views प्रतिनिधि। गोंदिया। केन्द्रातील भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने लादलेल्या शेतकरी विरोधी तीन काळया कृषी कायद्या विरोधात , सदर कायदे केन्द्रसरकारने मागे घ्यावे यासाठी देशातील शेतकरी दिल्लीच्या सिमेवर मागील १२० दिवसापासून ठाण मांडुन बसले आहेत . या आंदोलन काळात ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत . तसेच शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी २६ जानेवारीला दिल्लीत हिंसा घडविण्यात आली . मोदी सरकारने ११ वेळा चर्चेचा देखावा केला परंतु हे तिन कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी माण्य केली नाही . 26 जानेवारीच्या घटने नतंर पंतप्रधानांनी चर्चे चे दरवाजे खुले असल्याची…
Read More