1,269 Views अगले चरण में होगा तीन मादा बाघिनों का आगमन, नवेगाव-नागझिरा बनेगा सैलानियों का आकर्षण केंद्र गोंदिया, 20 मई वन विभाग ने अनुसंधान, पर्यटन, संरक्षण और ईन ब्रीडिंग नामक चार बिन्दुओं के आधार पर काम हाथ में लिया है, जिसके तहत बाघिनों को आज नवेगांव-नागझिरा अभयारण्य में स्थानांतरित किया गया। यहाँ के जंगल प्राकृतिक अधिवास के लिए उपयोगी हैं। वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ने विश्वास व्यक्त किया कि बाघिनों के आने से नवेगांव-नागझिरा अभ्यारण्य, वन्य जीव प्रेमियों, शोधार्थियों और पर्यटकों के लिए आकर्षण का केंद्र बनेगा। उन्होंने कहा…
Read MoreCategory: महाराष्ट्र सरकार
शहरांमध्ये आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राबवणार
376 Views मुंबई।राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घनकचरा प्रक्रियेसाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य करण्यात येईल. ५७८ कोटी ६३ रुपये किंमतीचा हा प्रकल्प असेल. शहरांमधील घनकचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, वाहतूक यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होणे आवश्यक आहे. केंद्रीय पद्धतीने याचे प्रभावी संनियत्रंण होण्यासाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचा वापर त्रयस्थ संस्थांमार्फत बंधनकारक केले होते. मात्र, निधी अभावी या प्रणालीची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले. आता या प्रणालीची काटेकोर…
Read More“देशविघातक शक्तींचा मुकाबला करण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची”- राज्यपाल रमेश बैस
345 Views मुंबई, दि. 3 : माध्यम क्रांतीच्या आजच्या युगात पारंपरिक माध्यमांपेक्षा प्रभावी मत परिवर्तक, व्हीडीओ ब्लॉगर्स व खासगी चॅनेल्सद्वारे निर्मित बातम्या व विश्लेषण पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अपप्रचारांचा योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमातून मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे. या दृष्टीने माध्यमांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. विश्व संवाद केंद्र, मुंबईच्या वतीने देण्यात येणारे 22 वे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार‘ राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 3) राजभवन येथे समारंभपूर्वक देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व समाजमाध्यम क्षेत्रातील…
Read Moreकर्मचाऱ्यांच्या संप मागे, कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचित निर्णय घेणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
982 Views मुंबई, दि. 20 : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ‘राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या वतीने दिनांक १४ मार्च, २०२३ पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. तसेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या वतीने देखील दिनांक २८ मार्च, २०२३ पासून संपावर जाण्याबाबत राज्य…
Read Moreगोंदिया शहर के कचरे की प्रक्रिया हेतु MIDC में दी जाए जगह, विधानसभा में विधायक विनोद अग्रवाल ने उठाया मुद्दा..
814 Views मुंबई। मुंबई विधानभवन में शुरू अधिवेशन के दौरान गोंदिया के विधायक विनोद अग्रवाल ने डंपिंग यार्ड का मुद्दा सदन में रख, जगह उपलब्ध कराने की मांग शासन से की। विधायक विनोद अग्रवाल ने लक्ष्यवेधी प्रश्नकाल के दौरान कहा, कई वर्ष पुरानी व बड़ी गोंदिया नगर परिषद होने के बावजूद यहां अबतक शहर के कचरे को संकलन करने व उसकी प्रक्रिया हेतु डम्पिंग यार्ड नही है। डंपिंग यार्ड न होने से करीब 1 लाख टन से अधिक कचरा शहर के निवासी क्षेत्र में डंप किया जा रहा और उसमें…
Read More