बीआरएस महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात किसान रथ सुरू करणार, अबकी बार किसान सरकार नारा घुमणार महाराष्ट्रात..

475 Views  तुमसर प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी जो सर्वांगिण विकास केला आहे.तसेच शेतकऱ्यांसाठी भरीव असे काम सुरू आहे.आता बीआरएस पक्षाने महाराष्ट्र मध्ये लक्ष देण्याची सुरुवात केली आहे.शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी . बीआर के.एस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम व राज्य समन्वयक शेतकरी नेते दशरथ काका सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भारत राष्ट्र किसान समितीच्या माध्यमातून अबकी बार किसन सरकार नारा घुमणार महाराष्ट्रात हा नारा देत महाराष्ट्रातील सर्व २८८ मतदारसंघामध्ये २८८ किसान रथ सुरू करणार आहे अशी माहिती भारत राष्ट्र समिती…

Read More

भंडारा: राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक खोळंब्यावर निघणार तोडगा..,गांभीर्य ओळखून घेतली तातडीची बैठक

479 Views भंडारा। मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या वाहतुकीच्या खोळंब्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत संबंधित विधीध विभागांच्या प्रमुखांची बैठक बोलून ठोस तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पुढील आठ ते दहा दिवसात हा प्रश्न निघाली काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना होऊन त्या प्रत्यक्षात अमलात आणण्यात असे निर्देश यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. मागील काही दिवसांपासून भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड कोळंबा होताना दिसत आहे. कारधा चौक ते नागपूर नाका चौक यादरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची अवस्था मागील काही महिन्यांपासून पाहायला मिळत आहे.याचा त्रास  सर्वसामान्य नागरिकांसह रुग्णांनाही बसतो. दिवसागणिक वाढत असलेल्या या समस्येवर…

Read More

धक्कादायक घटना महिला पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू; आंधळगाव पोलीस स्टेशन येथील घटना

464 Views  तुमसर प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने आंधळगाव(जि. भंडारा): भंडारा जिल्हा पोलीस दलामध्ये २००८ पासून कार्यरत असलेल्या ३८ वर्षीय महिला पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. प्रज्ञा मोहनलाल चव्हाण (रा. आंधळगाव) असे मृत पावलेल्या पोलीस महिला कर्मचाऱ्यांचे नाव आहे. चव्हाण यांना काल ३० एप्रिलला रात्री १०:३० वाजताच्या सुमारास पोलीस स्टेशन आंधळगाव येथे ड्युटीवर कार्यरत असताना हृदयविकाराचा धक्का आला होता. त्यांना उपचारार्थ भंडारा येथे हलवीत असताना मृत्यू झाला. ३० एप्रिलला आंधळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी पोलीस स्टेशनमध्ये एक छोटेखानी पार्टीचे आयोजन केले होते. रात्री साडेदहाला जेवण करत असताना तिला हृदयविकाराच्या झटका…

Read More

इंजी. वासुदेव रामटेककर की नेकदिली मिसाल, 6वीं बार दौड़े मानसिक पीड़ित अज्ञात महिला की मदद के लिए..

1,098 Views एक माह से बघोली ग्राम में खुले में रहकर काट रही थीं जिंदगी… प्रतिनिधि। गोंदिया। इतनी भागमभाग और व्यस्त भरी जिंदगी में किसी के पास इतना टाइम कहा कि वो किसी के बारे में सोचे। सब अपनी आपाधापी में इतने व्यस्त है कि हमारे आसपास क्या हो रहा है, कौन कैसे जिंदगी व्यतीत कर रहा है इसकी परवाह नही। पर इसी व्यस्त जिंदगी में एक शख्स ऐसा भी है जो खुद व्यस्त रहते हुए भी औरों की मदद के लिए दौड़ता है और उन्हें उस मुकाम तक भी…

Read More

एक शक्तिशाली राजा राज राजेश्वर सहस्त्रबाहु अर्जुन का जिवन परिचय जिसने रावण को भी युध्द मे पराजित कर दिया था

11,312 Views त्रेता युग में रावण से भी एक शक्तिशाली राजा था जिसका नाम था सहस्त्रबाहु उसकी राजधानी महिष्मति नगरी थी जो नर्मदा नदी के तट पर बसी थी! वर्तमान में यह स्थान मध्य प्रदेश राज्य के नर्मदा नदी के पास महेश्वर नगर हैं जहाँ सहस्त्रबाहु को समर्पित मंदिर भी स्थित है! अपने समय में सहस्त्रबाहु अत्यधिक शक्तिशाली तथा पराक्रमी राजा था जिसनें तीनों लोकों के राजा रावण को भी पराजित कर दिया था और उसे अपने कारावास में बंदी बनाकर रखा था आज हम सहस्त्रबाहु के जीवन के बारे…

Read More