वन्यजीव प्रेमी रघुनाथ भुते महाराष्ट्र दिवस पर जिलाधिकारी के हस्ते सम्मानित..

885 Views गोंदिया। गोंदिया जिला प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसाइटी के मानद सदस्य एवं वन्यजीव प्रेमी रघुनाथ भुते को हाल ही 1 मई महाराष्ट्र दिवस के अवसर पर जिलाधिकारी गोंदिया के हस्ते प्रशस्ति पत्र देकर विशेष रूप से सम्मानित किया गया। वन्यजीव प्रेमी रघुनाथ भुते को ये सम्मान वन्य प्राणियों के संरक्षण व पर्यावरण संवर्धन पर निरंतर किये जा रहे अभूतपूर्व कार्यो को लेकर किया। उनके वन्यजीव व पर्यावरण को लेकर किये जा रहे उल्लेखनीय कार्यो पर भंडारा के लोकसभा सांसद सुनीलजी मेंढे, गोंदिया के विधायक विनोद अग्रवाल, विधायक सहसरामजी कोरोटे,…

Read More

बीआरएस महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघात किसान रथ सुरू करणार, अबकी बार किसान सरकार नारा घुमणार महाराष्ट्रात..

532 Views  तुमसर प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी जो सर्वांगिण विकास केला आहे.तसेच शेतकऱ्यांसाठी भरीव असे काम सुरू आहे.आता बीआरएस पक्षाने महाराष्ट्र मध्ये लक्ष देण्याची सुरुवात केली आहे.शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी . बीआर के.एस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम व राज्य समन्वयक शेतकरी नेते दशरथ काका सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भारत राष्ट्र किसान समितीच्या माध्यमातून अबकी बार किसन सरकार नारा घुमणार महाराष्ट्रात हा नारा देत महाराष्ट्रातील सर्व २८८ मतदारसंघामध्ये २८८ किसान रथ सुरू करणार आहे अशी माहिती भारत राष्ट्र समिती…

Read More

गोंदिया: धान खरेदी योजनेंतर्गत ऑनलाईन नोंदणीकरीता 15 मे पर्यंत मुदतवाढ

1,540 Views         गोंदिया, दि.3 :- शासकीय आधारभुत धान खरेदी योजने अंतर्गत रब्बी पणन हंगाम 2022-23 मधील धान खरेदीकरीता दिनांक 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत NEML पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करण्याकरीता शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली होती. परंतू सदर कालावधीत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण न झाल्यामुळे काही शेतकरी नोंदणी पासून वंचित राहिलेले होते. त्या अनुषंगाने शासन पत्रान्वये NEML पोर्टलवर सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता शासनाकडून दिनांक 15 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी जे शेतकरी NEML पोर्टलवर नोंदणी पासून वंचित आहेत त्यांनी नजिकच्या शासकीय आधारभुत धान खरेदी केंद्रावर…

Read More

शहरांमध्ये आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राबवणार

571 Views   मुंबई।राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घनकचरा प्रक्रियेसाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.             या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य करण्यात येईल. ५७८ कोटी ६३ रुपये किंमतीचा हा प्रकल्प असेल.             शहरांमधील घनकचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, वाहतूक यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होणे आवश्यक आहे. केंद्रीय पद्धतीने याचे प्रभावी संनियत्रंण होण्यासाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचा वापर त्रयस्थ संस्थांमार्फत बंधनकारक केले होते. मात्र, निधी अभावी या प्रणालीची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आले. आता या प्रणालीची काटेकोर…

Read More

“देशविघातक शक्तींचा मुकाबला करण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची”- राज्यपाल रमेश बैस

533 Views              मुंबई, दि. 3 : माध्यम क्रांतीच्या आजच्या युगात पारंपरिक माध्यमांपेक्षा प्रभावी मत परिवर्तक, व्हीडीओ ब्लॉगर्स व खासगी चॅनेल्सद्वारे निर्मित बातम्या व विश्लेषण पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे.  अपप्रचारांचा योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमातून मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे. या दृष्टीने माध्यमांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.                         विश्व संवाद केंद्र, मुंबईच्या वतीने देण्यात येणारे 22 वे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार‘ राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 3) राजभवन येथे समारंभपूर्वक  देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल व समाजमाध्यम क्षेत्रातील…

Read More