890 Views मुंबई। नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा कार्यान्वित करून, त्यामध्ये विदर्भातील ऊर्वरित पाच जिल्हयांमध्ये हा प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या दुसऱ्या टप्प्यासाठी ६ हजार कोटी रुपये खर्च येईल. या प्रकल्पास डॉलर्स विनिमय दरामधील फरकामुळे अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यास देखील मान्यता देण्यात आली. आता या प्रकल्पाचा खर्च ५ हजार ४६९ कोटी रुपये इतका होणार आहे. या प्रकल्पाच्या ४ हजार कोटींच्या मुळ किंमतीमध्ये डॉलर्सच्या वाढत्या दरामुळे ६९० कोटी रुपये वाढ झाली आहे. यातील ४८३ कोटी रुपये जागतिक…
Read MoreCategory: Maharashtra
महात्मा जोतिराव फुले, आयुष्मान भारत आरोग्य योजनेचे एकत्रिकरण,आता दीड लाखांऐवजी ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण
559 Views मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला निर्णय.. मुंबई। राज्यातील महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून, यात नागरिकांना आरोग्य संरक्षण ५ लाख रुपये एवढे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत दिड लाखांपर्यंत उपचाराची खर्च मर्यादा आहे. सुमारे २ कोटी कार्डसचे वाटप करण्यात येणार असून, रुग्णालयांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. या जन आरोग्य योजनेत सध्या मूत्रपिंड शस्त्रकियेसाठी असलेली अडीच लाख रुपयांची उपचार खर्चाची मर्यादा वाढवून ती साडे…
Read Moreहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यासाठी २१० कोटी
656 Views मुंबई। राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी पुरवणी मागण्यांद्वारे २१० कोटी १ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यास येईल. सध्या असे दवाखाने मुंबईत १५५ ठिकाणी सुरु आहेत. त्यातून ७ लाख ४३ हजार ५७० रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणी मांडण्यात येईल. या योजनेसाठी पुढील चार वर्षांसाठी लागणाऱ्या निधीची देखील तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली. मुंबई महापालिकेच्या धर्तीवरच संपूर्ण राज्यात हे दवाखाने सुरु करण्यात येतील.…
Read Moreगोंदिया: बालविवाह मामले पर दूल्हा सहित 5 लोगों पर मामला दर्ज…
1,146 Views रिपोर्टर। 28 जून गोंदिया। बालविवाह प्रथा समाज में फैली एक गलत प्रथा है जिसे कानूनी रूप से रोकने हेतु पुलिस व जिला प्रशासन अनेक तरह के उपाय योजना चलाते रहता है, बावजूद बालविवाह के मामले सामने आते रहते है। कुछ दिन पूर्व ही गोंदिया तहसील में एक होने जा रहे कम उम्र की नाबालिग लड़की के बालविवाह को होने से दामिनी पथक द्वारा रोका गया था। अब एक नया मामला गोंदिया ग्रामीण थाना से सामने आया है। गोंदिया ग्रामीण थाने में दर्ज फिर्यादि प्रकाश बालचंद कावले उम्र 36…
Read Moreतिरोड़ा: सरांडी के कुएं में डूबे 4 लोग, मौत करंट से या ज़हरीली गैस से…???
1,859 Views रिपोर्टर। 28 जून गोंदिया : जिले के तिरोडा तहसील अंतर्गत आने वाले ग्राम सरांडी में पानी से लबालब भरे कुंए में पानी की मोटर निकालने गए 4 लोगों की एक के बाद एक दर्दनाक मौत हो गई। ये मौत विद्युत के संपर्क में आने से हुई या कुंए की ज़हरीली गैस से हुई फिलहाल इसकी पुष्टि नही हो पाई है। समाचार लिखे जाने तक चारों लोगो को निकालने का प्रयास किया जा रहा है। ये हादसा आज 28 जून के सुबह 9.30 बजे घटित हुआ। इस हादसे में…
Read More